सांगली (प्रतिनिधी) सांगली, ता.१: मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी राबवलेली पाणीपट्टी “अभय योजना”…
Category: सांगली जिल्हा
भिलवडीजवळ भीषण अपघात; टँकर-मोटार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू
चालक गंभीर जखमी; हजारवाडी येथील घटना भिलवडी, ता. ३१: तासगाव-भिलवडी मार्गावरील हजारवाडी (ता. पलूस) येथे एचपी…
सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन; सरदार पटेलांच्या १५०व्या जयंतीनिमित्त एकता दौड
सांगली, ता. ३१: राष्ट्रीय एकता दिन व लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा…
नांद्रे गावातील २.६७ कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ; रस्ते, गटारींच्या कामांना सुरुवात
नांद्रे, ता.३१: सांगली विधानसभा मतदारसंघातील नांद्रे गावासाठी शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या ०२ कोटी ६७ लाख…
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवे बळ मिळणार: MACCIA चे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांचा सांगलीत भव्य सत्कार
सांगली /प्रतिनिधी सांगली, ता.३१: महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ…
भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव ग्रामीण भागासाठी ठरतोय डोकेदुखी; नसबंदी उपाययोजना राबवण्याची मागणी
– नागरिक जागृती मंचातर्फे सांगली जिल्हा परिषदेकडे निवेदन सादर– जिल्हा परिषद गटात किंवा मोठ्या ग्रामपंचायतींमार्फत उपाययोजना…
‘महा-TET परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडावी’; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे निर्देश
सांगली, ता.३१: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-TET) २०२५ च्या आयोजनासाठी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार…
पाणी बिल ‘अभय योजनेचा’ आज शेवटचा दिवस; थकबाकीदारांना विलंब शुल्कात १००% माफी!
सांगली, ता.३१ : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेद्वारे राबवण्यात येत असलेल्या पाणीपट्टी ‘अभय योजनेचा` लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे आता…
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘योजना साक्षरता शिबीर’ संपन्न; नागरिकांना विविध सेवांचा मोफत लाभ
सांगली, ता.३० : उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.…
जतच्या २९ गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय
मुंबई / जत, ता.२९: जत तालुक्यातील नागरिकांची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकारने मोठा धोरणात्मक निर्णय…