(सांगली प्रतिनिधी) सांगली, ता.३० : सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील एका आरोपीला अटक…
Category: Blog
Your blog category
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवे बळ मिळणार: MACCIA चे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांचा सांगलीत भव्य सत्कार
सांगली /प्रतिनिधी सांगली, ता.३१: महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ…
भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव ग्रामीण भागासाठी ठरतोय डोकेदुखी; नसबंदी उपाययोजना राबवण्याची मागणी
– नागरिक जागृती मंचातर्फे सांगली जिल्हा परिषदेकडे निवेदन सादर– जिल्हा परिषद गटात किंवा मोठ्या ग्रामपंचायतींमार्फत उपाययोजना…
राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
– कर्जमाफीसाठी स्थापन समिती एप्रिल २०२६ पर्यंत शिफारस करणार– नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ३२ हजार कोटींचे…
‘महा-TET परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडावी’; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे निर्देश
सांगली, ता.३१: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-TET) २०२५ च्या आयोजनासाठी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार…
पाणी बिल ‘अभय योजनेचा’ आज शेवटचा दिवस; थकबाकीदारांना विलंब शुल्कात १००% माफी!
सांगली, ता.३१ : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेद्वारे राबवण्यात येत असलेल्या पाणीपट्टी ‘अभय योजनेचा` लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे आता…
दारूसाठी पैसे न दिल्याने नवऱ्याकडून पत्नीवर कुऱ्हाडीचा हल्ला; महिला गंभीर जखमी
कुपवाड /प्रतिनिधी कुपवाड, ता.३०: दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त पतीने पत्नीच्या डोळ्यावर,हनवटीवर…
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘योजना साक्षरता शिबीर’ संपन्न; नागरिकांना विविध सेवांचा मोफत लाभ
सांगली, ता.३० : उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.…
कुपवाड प्रभाग क्रमांक ८ मध्ये रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
कुपवाड, ता.३०: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८ मधील रघुवंश सोसायटी आणि सानेगुरुजी सोसायटी येथील…
जतच्या २९ गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय
मुंबई / जत, ता.२९: जत तालुक्यातील नागरिकांची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकारने मोठा धोरणात्मक निर्णय…