
राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ४८.६६ टक्के मतदान
मुंबई – राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ४८.६६ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघातील टक्केवारी
दिंडोरीत सर्वाधित ५७. ०६ टक्के
सर्वाधिक कमी मतदान कल्याणमध्ये ४१.७० टक्के मतदान
भिवंडी- ४८.८९ टक्के
धुळे- ४८.८१ टक्के
दिंडोरी- ५७.०६ टक्के
कल्याण -४१.७० टक्के
मुंबई उत्तर – ४६.९१ टक्के
मुंबई उत्तर मध्य – ४७.३२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ४८.६७ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ४९.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ४४.२२ टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ४८.२६ टक्के
नाशिक – ५१.१६ टक्के
पालघर- ५४.३२ टक्के
ठाणे – ४५.३८ टक्के